rajesh khadke

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वातंत्र देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान प्रधान केले. भारत देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या घरा घरात भारतीय संविधान पोहचले पाहिजे हा उदात्त हेतू घेऊन आम्ही बरेच वर्षापासून कार्य करीत आहोत आणि त्या बाबत जनजागृती शासनाने करावी अशी मागणी आम्ही वारंवार करीत आलो त्याला यश आले असुन तसे परिपत्रक काढले गेले आहे. त्यामुळे आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India